आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्याकडून बाळगंगा नदीच्या प्रदूषणाची पाहणी.
खोपोली/प्रतिनिधी : शीतल किरण पाटील
कारखानदारिच्या घातक रसायनाने पाण्याचा रंग बदलला आहे, पाणी योजनांना फटका,डोणवत, नारंगी, गोरठण, आदी गावांच्या पाणी योजना अडचणीत आली नारंगी, गावकऱ्यांनी मांडल्या व्यथा स्थानिकांचे आरोग्य धोक्यात अनेकांना त्वचेचे आजार कंपनीवर कारवाई करण्याची मागणी. आजच्या पाणी वेळी सेनेचे नेते भाई शिंदे, जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटील, तहसीलदार आयूक तांबोळी यांच्या सह नारंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा विषय गंभीर असून प्रदूषण नियामक मंडळ यांना सोबत घेऊन कारखानदार यांची संयुक्त बैठक लावून प्रदूषण रोखण्यासाठी उपाय योजना करण्यात येतील शिवाय नारंगी गावाच्या पिण्याचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी सूचना केली आहे मात्र अशा प्रकारे जलप्रदूषण करणार यावर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल शिवाय त्यांच्याकडून ज्या ज्या उपाययोजना करण्यात येतील त्या त्या करण्यात येतील स्थानिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा नैसर्गिक प्रदूषण प्रकरणी उल्लंघन केलेल्या वर कायदेशीर कारवाई करण्यात येईल कंपनीचा मुजरे पणा सहन केला जाणार नाही आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी दिला इशारा