सामाजिक संसंस्थेच्या वतीने अभयारण्य क्षेत्रातील महामार्गावर मानवी साखळी करणार
पनवेल/प्रतिनिधी:कर्नाळा अभयारण्यात वन्यजीव संरक्षणासाठी उपाययोजना तात्काळ करण्यात याव्या या मागणीसाठी येत्या 5 सप्टेंबरला कोकण कट्टा आणि ग्राम संवर्धन सामाजिक संसंस्थेच्या वतीने अभयारण्य क्षेत्रातील महामार्गावर मानवी साखळी करणार आहोत